अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलगडते – डॉ. रवींद्र भोळे
पुणे : “आत्मा हा शरीराचा अविभाज्य घटक असून त्याच्या अस्तित्वामुळेच शरीर जिवंत राहते. आत्मा अमर आहे, तर शरीर नश्वर आहे. जसे मनुष्य जुने कपडे बदलतो तसे आत्मा जीर्ण शरीर सोडतो,”…
पुणे : “आत्मा हा शरीराचा अविभाज्य घटक असून त्याच्या अस्तित्वामुळेच शरीर जिवंत राहते. आत्मा अमर आहे, तर शरीर नश्वर आहे. जसे मनुष्य जुने कपडे बदलतो तसे आत्मा जीर्ण शरीर सोडतो,”…
पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) स्थानिक परिसरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आश्रम रोड व एमजी रोड परिसरातील सर्व व्यापारी व…
पुणे : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली): स्वातंत्र्यपूर्व काळापासून आळंदी म्हातोबाची येथे वास्तव्यास असलेले आदिवासी पारधी समाजातील लक्ष्मण रीजमीट काळे आणि त्यांचे कुटुंब गेल्या ९० वर्षांपासून शासकीय योजनांपासून वंचित आहेत. घरकुल,…
पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील टिळेकर मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीमती सारीका कांचन ताटे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण, प्रेम, शिस्त…
स्नेहा मडावी, प्रतिनिधी पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव येथे ‘संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन’ मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडले. ‘साहित्याच्या माध्यमातून संत विचारांचा प्रसार’…
पुणे : महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीतील अविभाज्य घटक असलेल्या हुरड्याच्या दिवसांना प्रारंभ झाला असून, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या पर्वात ‘नेचर नेस्ट ऍग्रो टुरिझम’ (कोरेगावमूळ, ता. हवेली) येथे हुरडा पार्टीचा शुभारंभ…
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये एटीएम आणि प्रिंट मशीनवर मराठीऐवजी फक्त हिंदी भाषेत सूचना दाखवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हवेली तालुका…
प्रतिनिधी : स्नेहा मडावी (पुणे)पुणे : अनाथ, अपंग आणि निराधार महिलांना दिवाळी सणाच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सणाचा आनंद वाटण्याचा उपक्रम माणूस परिवार, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राबविण्यात…
पुणे : लहुजी शक्ती सेना (महाराष्ट्र राज्य) तर्फे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या विविध मागण्यांसाठी आयोजित “मुंबई ते नागपूर महापदयात्रा” राज्यभर उत्साहात सुरू आहे. या यात्रेचे उरुळी कांचन…
स्नेहा मडावी, प्रतिनिधी(पुणे) पुणे: “सर्वसमावेशक विकास” असा शासनाचा नारा असला तरी आदिवासी पारधी समाज अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा येथील…